Ministry of Railways: दगडफेकीमुळे वंदे भारत एक्सप्रेसचे 55 लाखांचे नुकसान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
Vande Bharat Express: भारतामध्ये सध्या 10 पेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. अत्याधुनिक उपकरनांनी सुसज्ज असलेल्या या सेमी हाय स्पीड ट्रेन मुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ वाचण्यास मदत झाली. तसेच अनेक शहरांसोबतची कनेक्टीव्हीटी वाढली. परंतु, वंदे भारत एक्सप्रेसवर विविध ठिकाणी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने 2019 पासून ते जून 2023 पर्यंत रेल्वेला 55.60 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
Read More