Unseasonal Rain in Maharashtra: अवकाळी पावसामुळे झाले ३.९ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान, पहा संपुर्ण माहिती.
अवकाळी पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान, शासनाने ने दिले २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईचे अश्वासन.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
अवकाळी पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान, शासनाने ने दिले २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईचे अश्वासन.
Read Moreयावर्षीच्या दिवाळी मोसमातील व्यापारसबंधीत जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Read Moreअभिनेता रणबीर कपूरची प्रमूख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ चित्रपट 1डिसेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी रणबीरसह इतर कलाकारांनी कोट्यावधी रुपये मानधन घेतले आहे. हा चित्रपट 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे.
Read Moreआरबीआयद्वारे अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यानंतरही बँकेचे व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील.
Read More2019 ते 2022 या कालावधीत सातत्याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. सुमारे 81% नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. फ्रेशरला किती पॅकेज मिळू शकते जाणून घ्या.
Read Moreदेशातील आघाडीच्या बँकांनी मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात जास्त कर्ज लेखा पुस्तकातून काढून टाकली आहेत. नुकतेच काही बड्या बँकांनी तिमाही निकाल जाहीर केले. त्यामधून कर्ज निर्लेखित (ऱ्हाइट ऑफ) केल्याची माहिती समोर आली.
Read MoreIndian Mobile Congress मध्ये मोबाईल आणि नेटवर्क क्षेत्रात भारताच्या संधीच्या शक्यता, शासकीय योजना, सरकारी धोरणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील दूरसंचार सेवा जगातील सर्वात स्वस्त राहावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात पुरवली जाणारी दूरसंचार सेवा इतर देशांच्या तुलनेत अधिक स्वस्त असल्याचा दावा देखील करण्यात आलाय.
Read Moreमागील काही वर्षांत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आयटी आणि अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रे मागे पडली असताना बँकांचा ताळेबंद मजबूत झाला आहे. या नफ्यातील फायदा कर्मचाऱ्यांना मिळावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांची आहे.
Read Moreइतर देशातून आपल्या देशात येणाऱ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी एका देशाने भारतासह आणखी देशातील पर्यटकांवर 1 हजार डॉलरचा टॅक्स लागू केला आहे.
Read Moreबासमती तांदळाच्या स्थानिक बाजारपेठेतील किंमती कमी करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सरकारने किमान निर्यात दर 1200 डॉलर करण्याचा निर्णय घेतला होता. आता निर्यातीचे दर कमी केल्याने पुन्हा भारतीय तांदूळ जागतिक बाजारात स्पर्धात्मक दराने विकला जाईल.
Read Moreदिल्लीत होऊ घातलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हजेरी लावणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थित शास्त्रज्ञांना, कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दूरसंचार विभाग (DoT) आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) द्वारे संयुक्त विद्यमाने 3 दिवस वेगवगेळ्या विषयवार चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमात 1 लाखाहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
Read MoreGoogle Pay Loan: भारतातील छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या मागणीमुळे कर्जदार बँकेकडून कर्ज घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन गुगल पे ने किरकोळ व्यावसायिकांना 15,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
Read More