AI Impact on IT: AI मुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार; कोणत्या विभागावर सर्वाधिक परिणाम होईल?
भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने 90 च्या दशकात पाय रोवले. तेव्हापासून या क्षेत्राची वाढ होतच आहे. आता AI तंत्रज्ञानाचा सगळीकडे बोलबाला सुरू आहे. पुढील तीन ते पाच वर्षात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर AI टुल्समुळे परिणाम होईल, असे अभ्यासातून समोर आले आहे. असे असले तरी नव्या जॉबच्या संधीही निर्माण होतील.
Read More