मोदी-शाहांचे 'GIFT', मुंबई नव्हे गुजरातची भारताचे 'आर्थिक केंद्र' बनण्याच्या दिशेनं वाटचाल!
ब्रिटीशकाळापासून जगाच्या नकाशावर भारताचे समृद्ध शहर आणि आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईची ओळख आणि महत्त्व मागील आठ वर्षांपासून हळुहळू कमी होत आहे. शेजारच्या गुजरातने औद्योगिक विकासात घेतलेली आघाडी आणि तिथल्या राजकीय नेतृत्वाची दूरदृष्टी पाहता गुजरातने भविष्यातलं भारताचे नवं आर्थिक केंद्र होण्याच्या दिशेनं केलेली ही सूचक वाटचाल असल्याचे बोलले जाते.
Read More