महागाईने घास हिरावला, दोन महिन्यात तांदूळ प्रचंड महागला, हे आहे यामागचे कारण
जून महिन्यापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जून महिन्यापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Read MoreIndigo Sweet 16 Offer : इंडिगो एअरलाईन्सने कंपनीला 16 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहकांसाठी Sweet 16 offer आणली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना 1,616 रूपयांमध्ये विमानाचं तिकिट दिलं जाणार आहे.
Read Moreमहिंद्राच्या नव्या स्कॉर्पिओ एन (Scorpio N) या बहुप्रतिक्षित एसयूव्ही प्रकारातील कारने सध्या भारतीय ऑटो इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. स्कॉर्पिओचा अत्याधुनिक प्रकार लॉंच करुन महिंद्रा समूहाने एसयूव्ही (SUV) श्रेणीत आपली दावेदारी मजबूत केली आहे.
Read Moreअमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर (US House Speaker) नॅन्सी पेलोसी आशियाच्या दौऱ्यावर आहेत. पेलोसी तैवानला भेट देण्याची शक्यता असून यामुळेच चीन खवळला आहे.
Read Moreरिझर्व्ह बँक शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी पतधोरण जाहीर करेल. घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा उडालेला भडका, विकासाची चिंता, रुपयाचे प्रचंड अवमूल्यन आणि ते रोखण्यासाठी खर्च झालेली परकीय गंगाजळी, कमॉडिटी प्राईसेस, असे अनेक प्रश्न गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यापुढे आहेत.
Read Moreमागील पाच ते सहा वर्षात भारतात सक्तवसुली संचनालय अर्थात The Enforcement Directorate (ED) या केंद्रीय तपास यंत्रणेनं भ्रष्टाचाऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरवली आहे. पैशांची अफरातफर, भ्रष्टाचार, काळा पैसा अशा प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचनालयाने हजारो कोटींची संपत्ती जप्त केली तर भ्रष्ट नेत्यांना कोठडीची जागा दाखवली.
Read Moreदेशातील पहिल्यावहिल्या 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया आज पूर्ण झाली. सलग सात दिवस चाललेल्या या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल 1.5 लाख कोटींचा घसघशीत महसूल मिळाला आहे. देशात 5G ची चाचणी यशस्वी झाली असून लिलावानंतर टेलिकॉम कंपन्यांना 5G सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील वर्षाअखेर 5G सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
Read Moreब्रिटीशकाळापासून जगाच्या नकाशावर भारताचे समृद्ध शहर आणि आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईची ओळख आणि महत्त्व मागील आठ वर्षांपासून हळुहळू कमी होत आहे. शेजारच्या गुजरातने औद्योगिक विकासात घेतलेली आघाडी आणि तिथल्या राजकीय नेतृत्वाची दूरदृष्टी पाहता गुजरातने भविष्यातलं भारताचे नवं आर्थिक केंद्र होण्याच्या दिशेनं केलेली ही सूचक वाटचाल असल्याचे बोलले जाते.
Read Moreभारत 5Gच्या युगाची तयारी करण्याच्या मूडमध्ये आहे. तर दुसरीकडे स्मार्टफोन कंपन्यांनी 5G च्या प्रतिक्षेत 5 कोटींच्यावर उत्पादनाचा टप्पा गाठला आहे.
Read More4जी च्या एकूण 2308.80 MHz स्पेक्ट्रम लिलावासाठी एअरटेल (Airtel), व्होडोफोन (Vi), आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) या तीन कंपन्यांमध्ये शर्यत होती. पण 700MHz आणि 2500MHz स्पेक्ट्रमसाठी कोणीच बोली लावली नव्हती.
Read Moreमागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी चीनी मोबाईल उत्पादक कंपन्यांची व्यापक चौकशी सुरु केली आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु पाहणाऱ्या स्मार्टफोन मार्केटमधील विवो (Vivo), शाओमी (Xiaomi) सारख्या कंपन्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
Read MoreFederal Reserve Bank Hike Rate : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने नुकतेच व्याजदरात पाऊण टक्क्याची (0.75%) वाढ केली. याचा फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रूपयाच्या मूल्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.
Read More