Jobs in India: मंदीचा भारतालाही फटका, मे महिन्यात 7 टक्क्यांनी कमी झाली नोकरभरती
Jobs in India: जागतिक मंदीचा भारतालाही फटका बसला आहे. नव्या नोकरभरतीच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी नव्या नोकऱ्यांची निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यात भारतातल्या हायरिंग ट्रेंडबाबत मात्र ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Read More