Loan recovery : कर्ज परतफेडीच्या प्रकरणात बँकांनी शेतकऱ्यांशी माणुसकीने व्यवहार करावा; अर्थमंत्र्यांचे निर्देश
गरीब शेतकऱ्यांचे हप्ते थकले असल्यास बँकेच्या कर्मचार्यांकडून त्यांना अयोग्य वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता. त्यावर कर्जाच्या थकबाकी वसुली संदर्भात बँकांनी यापुढे योग्य व्यवहार करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिले आहे.
Read More