Unified Lending Interface: कर्ज काढण्याची पद्धत बदलणार, RBI ने आणलेला ULI प्लॅटफॉर्म नक्की काय आहे? वाचा
यूएलएआय (Unified Lending Interface) प्लॅटफॉर्मला भारतातील कर्ज वितरणाची प्रक्रिया जलद व सुरळीतरित्या पार पडावी यासाठी आणण्यात आले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
यूएलएआय (Unified Lending Interface) प्लॅटफॉर्मला भारतातील कर्ज वितरणाची प्रक्रिया जलद व सुरळीतरित्या पार पडावी यासाठी आणण्यात आले आहे.
Read Moreबँक खात्यात जास्तीत जास्त रक्कम जमा केल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होते. मात्र, आता बँकांमधील ठेवी कमी झाल्याचे समोर आले आहे. नागरिक बँक खात्याऐवजी इतर माध्यमांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.
Read Moreबँक खात्यांमध्ये दाव्याविना पडून राहिलेल्या रक्कमेचा आकडा 78,213 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. खातेदाराने 10 वर्षांमध्ये बँक खात्याचा वापर न केल्यास असे खाते निष्क्रिय मानले जाते.
Read Moreआरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. पेटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याबाबत जाणून घ्या.
Read Moreयूपीआयद्वारे आता दिवसाला 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. शैक्षणिक-हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी ही सूट देण्यात आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Read Moreआरबीआयद्वारे अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यानंतरही बँकेचे व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील.
Read Moreऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँक खात्याशी संबंधित माहिती इतरांना देणे टाळावे.
Read MoreRBI ने ग्राहक कर्जासंबंधीत कठोर नियम लादले आहेत.
Read Moreयाबद्दल सविस्तर माहिती देताना आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी चलनी नोटा पुरेशा प्रमाणात आहेत. 2000 हजारांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्यानंतर पैशांचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढतील अशी चर्चा सुरु होती. आरबीआयच्या या घोषणेनंतर या समस्येचे देखील निराकरण झाले आहे.
Read MoreKautilya Economic Conclave: चलनविषयक धोरणामध्ये परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. त्यामुळे ते नेहमीच आव्हानात्मक असते. फेब्रुवारीपासून रेपो दरामध्ये वाढ किंवा घट केलेली नाही. त्यामुळे वाढत असलेला महागाई दर आता हळुहळू कमी होऊ लागला असल्याचे, शक्तीकांत दास यांनी सांगितले.
Read Moreया पोर्टलवर जाऊन ज्या कर्जदारांना मानसिक त्रास दिला जातो आहे, असे कर्जदार त्यांची तक्रार थेट आरबीआयकडे नोंदवू शकणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यांवर आणि वेबसाईटवर टाकलेली आहे.
Read MorePayments Infrastructure Development Fund: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पीआयडीएफ (Payments Infrastructure Development Fund-PIDF) योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देणार असल्याचे सांगितले.
Read More