मोदी सरकारच्या काळात भारतीयांवरील कर्जाचा भार वाढलाय का? 9 वर्षांत मोदी सरकारने किती कर्ज काढले!
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणजे 1947 पासून ते 31 मार्च, 2014 पर्यंत केंद्र सरकारने घेतलेल्या कर्जाचा आकडा हा जवळपास 55.87 लाख कोटी रुपये इतका होता. गेल्या 9 वर्षांत यामध्ये मोठ्या पटीने वाढ झाली आहे. देशात 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर कर्जाचा आकडा 155.77 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
Read More