Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Fraud calls: सावधान! बँक, विम्यासंबंधीत फेक कॉल्सचा भडीमार; 'या' राज्यातून येतात सर्वाधिक बनावट कॉल?

बनावट कॉल सेंटर्सद्वारे फेक कॉल (Fraud calls) येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढतच आहे. दुसऱ्या राज्यातून फोन येत असल्यामुळे तक्रारी सहसा दाखल होत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांची अशा कॉल्सद्वारे फसवणूक होते. बँकिंग सेवा आणि विमा क्षेत्रासंबंधीत सर्वाधिक फेक कॉल ग्राहकांना येतात. कोणत्या राज्यातून सर्वाधिक फेक कॉल्स येतात पाहा. तसेच कॉल कोणत्या वेळी जास्त येतात याचीही माहिती जाणून घ्या.

Read More

IPL ने पुरुषांच्या क्रिकेटचा झाला तसा फायदा WPL मुळे महिला क्रिकेटचा होईल का?  

Women’s Premier League : BCCI ने IPL च्या धर्तीवर महिलांसाठी विमेन्स प्रिमिअर लीग (WPL) ची घोषणा केली. आणि म्हणता म्हणता 3 मार्चपासून महिलांच्या T20 मॅचेसना सुरुवातही होणार आहे. या स्पर्धेचा महिला क्रिकेटला नेमका कसा फायदा होईल. आणि महिला क्रिकेटची आर्थिक घडी यामुळे बसू शकेल का?

Read More

world recession impact : ‘जगात मोठी मंदी नाही पण अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने,’ शक्तिकांत दास काय म्हणाले ते जाणून

RBI governor शक्तिकांत दास यांनी जागतिक मंदीसह अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. ‘जगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार नाही,’ यासह त्यांनी आणखी कोणत्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे, ते जाणून घेऊया.

Read More

Ericsson layoff: आयटीनंतर टेलिकॉम क्षेत्रावरही संकट! एरिक्सन कंपनी 8500 कर्मचारी कपात करणार

टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची कंपनी एरिक्सनने 8500 कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात येत आहे. त्यानंतर आता मंदीचे पडसाद टेलिकॉम क्षेत्रावरही दिसू लागले आहेत.

Read More

Pradhan Mantri Awas Yojana : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत टेंडर घोटाळा

औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात औरंगाबादच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

Narayana Murthy on Moonlighting: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मूनलाईटिंगबाबत मांडले परखड मत म्हणाले...

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मूनलाईटिंगबाबत इन्फोसिसच्या संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी परखड मत मांडले आहे. तरुणांनी मूनलाईटिंगमध्ये पडू नये. भारताला प्रामाणिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी कार्यालयात येण्याला तरुण कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.

Read More

Reliance ने आणलेली पहिली Hydrogen Bus कशी आहे? ती आवाजही करत नाही आणि धूरही सोडत नाही

India’s First Hydrogen Bus : देशातली पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी बस लोकांना सेवा देण्यासाठी तयार आहे. ओलेक्ट्रा या कंपनीने रिलायन्सबरोबर सहकार्याने ही बस तयार केली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा खर्च तर कमी होणारच आहे शिवाय ही पर्यावरणपूरक इंधनावर बनलेली बस आहे.

Read More

Reliance Retail opens Gap store : रिलायन्स रिटेलने मुंबईत गॅप स्टोअर उघडला, भारतातील पहिला फ्री-स्टँडिंग शोरूम

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) शुक्रवारी मुंबईत पहिले फ्रीस्टँडिंग गॅप स्टोअर उघडण्याची घोषणा केली. रिलायन्स रिटेलने मुंबईत प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड GAP चे पहिले फ्री-स्टँडिंग स्टोअर उघडले आहे.

Read More

Air India hiring: एअर इंडियात मेगा भरती! 900 पायलट आणि 4 हजारांपेक्षा जास्त 'केबिन क्रू' ची गरज

एअर इंडियामध्ये मेगा भरती होणार असून जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. एअर इंडिया तब्बल 4200 केबिन क्रू आणि 900 पायलट्सची भरती करणार आहे. 2023 म्हणजे चालू वर्षातच ही मेगा भरती होणार आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घ्यायला हवा.

Read More

Share Market Closing : सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, ऑटो, मेटल, बँकिंग स्टॉकमध्ये सर्वाधिक घट

Share Market Closing : सलगपणे 6 दिवस आणि या आठवड्याचे पाचही दिवस देशांतर्गत शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. शुक्रवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाला.

Read More

UPI : जी-20 देशांना भारताच्या UPI सेवेची भुरळ, ही सेवा स्वीकारण्याची अनेक देशांची तयारी

UPI : भारताला डिजिटक इकॉनॉमी बनवण्यासाठी डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये मागील काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या आहेत. यात यूपीआय सेवा सरस ठरली आहे. सध्या सुरु असलेल्या जी-20 देशांच्या डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपच्या बैठकीत भारताच्या यूपीआय सेवेने सर्वांचे लक्ष वेधले.

Read More

Solapur onion farmer: शेतकऱ्याची क्रूर थट्टा! दहा पोते कांदे विकून हातात आले फक्त 2 रुपये

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डात (Solapur APMC) 10 पोते कांदे विक्रीस आणले होते. या कांद्याला 1 रुपये किलो एवढा कमी भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने सर्व खर्च वजा केल्यानंतर दोन रुपयांचा चेक हातात दिला.

Read More