Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्था 7.5% दराने वाढण्याची शक्यता, मुख्य आर्थिक सल्लागारांची माहिती
अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्यासाठी आणि त्याचा निरंतर विकास आणि वृद्धी सुनिश्चित करण्यासाठी सरकारने महसुली खर्चापेक्षा जमिनीतील गुंतवणूक वाढवली आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे असे व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Read More