सामाजिक प्रश्नासाठी व्यावसायिक झेप, शेततळ्यांची निर्मिती करणारी तरुण उद्योजिका मैथिली अप्पलवार
सध्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु, मानवाच्या काही कृतींमुळे निसर्गात बदल घडून येत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असणाऱ्या गोष्टींवर जर लक्ष दिले, त्यानुसार काही गोष्टी केल्या तर भविष्यात सर्वांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.
Read More