Crop Insurance Scheme : काय आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि तिचे फायदे
Benefits Of Crop Insurance For Indian Farmers : भारतीय अर्थव्यवस्था ही मुळत: शेतीवर अवलंबून आहे. मात्र आजही नैसर्गिक पध्दतीनेच शेती होत असल्याने, सतत बदलणाऱ्या ऋतू चक्रामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असते. आणि हे बघून शेतकरी हवालदिल होतो. यावर तोडगा म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना आणलेली आहे. जाणून घेऊया काय आहे ही योजना आणि कसा घेतला जातो या योजनेचा लाभ.
Read More