महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवी योजना जाहीर!
महाराष्ट्र सरकारने शेतकरी कल्याणासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत “कृषी समृद्धी योजना” जाहीर करण्यात आली असून पुढील पाच वर्षांत या योजनेसाठी तब्बल ₹२५,००० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Read More