Karz Mukt Bharat अभियान नेमके आहे काय? जाणून घ्या सविस्तर
कर्जबाजारी लोक कर्जाच्या गर्तेत इतके बुडतात की ते कधीकधी आत्महत्या करतात, नैराश्यात जातात, दारूच्या आहारी जातात. कर्जाची परतफेड करण्याची त्यांची तयारी असते मात्र कर्जवसुली करणाऱ्या बँकांचे व्यवहार त्यांच्या प्रति ठीक नसतात म्हणून ते असा मार्ग पत्करतात. अशा व्यक्तींना या सर्वांपासून परावृत्त करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याने अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे.
Read More