Saving and Inflation: भारतीय नागरिकांची बचत 30 वर्षांत निचांकी पातळीवर; महागाईमुळे गरीबांसह मध्यमवर्गीय होरपळले
महागाईचा फटका देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना सर्वाधिक बसत आहे. नोकरी, छोटा व्यवसाय, मजूरी, शेती यासह दुय्यम कामे करणार्यांना मागील काही वर्षात महागाईने सर्वाधिक त्रासले आहे. याचा परिणाम थेट नागरिकांच्या बचत करण्याच्या क्षमतेवर झाला आहे. नागरिकांची बचत करण्याची क्षमता नाहीशी झाली आहे.
Read More