Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM CARES Fund: पीएम केअर्स फंडात परदेशी देणग्यांमध्ये वाढ, गेल्या 3 वर्षात 535.44 कोटी रुपये जमा

जेव्हा संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले होते, त्यावर्षी PM CARES Fund सुरु करण्यात आला. या फंडात केवळ भारतीयच नाही तर देशो-विदेशातील नागरिकांनी देखील त्यांचे योगदान दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात पीएम केअर्स फंडात देणगीच्या रुपात परदेशातून 535.44 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Read More

Rojgar Mela: देशातील 71 हजार युवकांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

Rojgar Mela: गेली काही वर्षे भारतात बेरोजगारी वाढते आहे. जागतिक मंदीचे सावट भारतावरही आता दिसू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवा वर्गाला रोजगार मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोजगार मेळाव्यात तब्बल 71 हजार लोकांना जॉब ऑफर लेटर आज देण्यात आले आहे.

Read More

Free Trade Deal : इंग्लंडसोबतच्या मुक्त व्यापार करारावरची चर्चा संपलेली नाही, भारताचं स्पष्टीकरण

Free Trade Deal : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मुक्त व्यापार करारावरची चर्चा अद्याप सुरू आहे. ती संपलेली नाही, असं भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. लंडनमधल्या खलिस्तान समर्थक गटानं अलीकडेच लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला होता. त्यानंतर माध्यमांमध्ये उलटसुलट बातम्या पसरल्या. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलंय.

Read More

Savings Plan: केंद्र सरकारकडून उद्यापासून लागू होणार 3 नवीन लहान बचत योजना..

Savings Plan: महिला सन्मान बचत योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, सेवानिवृत्ती योजना पेन्शन बँक 1 एप्रिल 2023 पासून या 3 नवीन योजना सुरू करणार आहे.

Read More

India Become Developed Nation: तंत्रज्ञानाचा वापर करून 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार- प्रधानमंत्री मोदी

व्यवसायांसाठी टिकवण्यासाठीचा खर्च कमी व्हावा आणि विनात्रास लोकांना परवानगी मिळावी यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. लहान स्वरूपाचे उद्योग चालू ठेवण्यासाठी त्याला कोणकोणत्या अडचणी येतात याचा सध्या अभ्यास सुरु असून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय काढला जाणार असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.तंत्रज्ञानाचा वापर करून भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल असेही ते म्हणाले.

Read More

Ganga Vilas Cruise Launch: जगातील सर्वात लांब अंतर पार करणारी क्रुझ भारतात, उद्या होणार उद्घाटन

Ganga Vilas Cruise: जगातील सर्वात लांब अंतर पार करणाऱ्या क्रूझचे नाव ‘गंगा विलास’ (Ganga Vilas) असून, उद्या (13 जानेवारी) ला या क्रूझचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच ते वाराणसी (Varanasi) शहरातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर टेंट सिटीलादेखील हिंरवा झेंडा दाखविणार आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

National Green Hydrogen Mission: 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित, रोजगार निर्मिती देखील होणार

ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी धोरणात्मक हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रोलायझरच्या देशांतर्गत उत्पादनासाठी आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी दोन स्वतंत्र आर्थिक प्रोत्साहने सुरू करण्यात आली आहेत.

Read More

India Export : नवीन वर्षी 1 लाख कोटी रुपयांचे मोबाईल फोन निर्यात करण्याचं उद्दिष्टं     

India Export : भारताने 2023 मध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोन निर्यातीचं उद्दिष्टं ठेवलं आहे. आणि त्यासाठी आवश्यक उत्पादन साधनं उपलब्ध करून देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय कटीबद्ध असल्याचं खात्याचे मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बोलून दाखवलं आहे.

Read More

Free Trade Agreement म्हणजे काय? तो कसा चालतो?   

Free Trade Agreement : अलीकडे केंद्रसरकारच्या नवीन व्यापारविषयक धोरणामुळे मुक्त व्यापारी करार हा शब्द सातत्याने चर्चेत असतो. पण, मुक्त व्यापार म्हणजे नेमकं काय, याचा देशाला नक्की फायदा होतो का पाहूया…

Read More

Union Budget 2023 Interesting Things To Know : भारताच्या अर्थसंकल्पाविषयीच्या 5 रंजक गोष्टी   

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. देशाची आर्थिक वाटचाल पुढे कशी असेल हे ठरणारी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने बघूया भारताच्या आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांविषयीच्या काही रंजक गोष्टी

Read More

India - China Face off : भारताबरोबरचे संबंध स्थिर आणि चांगले ठेवण्यासाठी चीनचं सहकार्य

एकीकडे भारत आणि चीन सीमेवर अरुणाचलमध्ये दोन्ही सैन्य एकमेकांना भिडल्याचं प्रकरण ताजं असतानाच चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी भारताबरोबरचे संबंध स्थिर आणि चांगले ठेवण्याची चीनची भूमिका असल्याचं म्हटलंय.

Read More

India Coronavirus : जानेवारीचे पहिले 14 दिवस भारतासाठी महत्त्वाचे   

India Coronavirus : देशात ख्रिस्मसचा सण कुठल्याही निर्बंधांविना साजरा झाला. पण, त्यानंतर कर्नाटक आणि आणखी काही राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती सुरू झाली आहे. केंद्रसरकारने जानेवारीचे पहिले 14 दिवस कोव्हिडच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय

Read More