Organic farming : सेंद्रिय शेतीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय? ‘ही’ आहेत कारणे…
भारतातील शेतीमधील कृत्रिम रसायनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि जमिनीची सुपीकता आणि पीक आरोग्य वाढविण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियांना चालना देणे हे सेंद्रिय शेतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे जमिनीचा पोत तर सुधारतोच पण त्यासोबत चांगले उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते आहे. शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट देखील सेंद्रिय शेतीमुळे पाहायला मिळते आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        