अदानी ग्रुप पुन्हा एकदा चर्चेत; मुंबईतील एका मोठ्या प्रोजेक्टला राज्य सरकारकडून मिळाली मंजुरी
भारताची आर्थिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या मुंबई परिसरातील एका मोक्याच्या ठिकाणाचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फायनल मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी अदानी समुहाने 2022 मध्ये बोली लावून त्यात बाजी मारली होती.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        