MSRTC @75: मोफत प्रवासाची सोय होती म्हणून शिकल्या डोंगरदऱ्यातील विद्यार्थिनी…
डोंगर दऱ्यात, रानावनात राहणाऱ्या विद्यार्थिनींना मात्र शहरांत शिकण्यासाठी जायचं ठरल्यास खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांचे पालक देखील सुरक्षिततेचं कारण देत मुलींचे शिक्षण बंद करतात. गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात शाळाबाह्य विद्यार्थिनींचे प्रमाण वाढले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 2018 साली महाराष्ट्र सरकारने ही योजना अंमलात आणली.
Read More