Monsoon Effect : मान्सूनच्या विलंबाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसणार फटका
राज्याच्या आर्थिक वृद्धीमध्ये शेती क्षेत्राचा 12 % वाटा आहे. राज्यात आज घडीला 166108 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र मान्सूनला विलंब होत असल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा राज्याचा कृषी क्षेत्रातील वृद्धी दर हा 10.2 % अपेक्षित होता. मात्र, कृषी उत्पादनावर परिणाम झाल्यास राज्याच्या अर्थकारणालाही फटका बसणार आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        