कफ सिरप प्रकरण! गांबिया सरकार भारतावर कायदेशीर कारवाई करणार
भारताला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असे म्हटले जाते. मात्र, काही फार्मा कंपन्यांनी दूषित आणि बनावट औषधे परदेशात निर्यात केल्याचे भारतीय आरोग्य यंत्रणांच्याही तपासात उघड झाले होते. भारतीय कफ सिरपच्या सेवनामुळे 70 बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        