Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Koli Fishing Community is in trouble: मासेमारीत 50% घट, तापमान वाढीचा कोळी बांधवांना फटका

गेल्या 12-15 वर्षांपासून सातत्याने मासेमारी व्यवसायात घट होते आहे. जागतिक तापमान वाढ, समुद्रात होत असलेले अतिक्रमण, समुद्रात होत असलेला सांडपाण्याचा निचरा यांमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. मागणी आणि पुरवठा याचे गणित बिघडल्यामुळे माश्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे...

Read More

India Climate Change Initiative : शेतकऱ्यांनी पराळी जाळण्याऐवजी ‘हा’ उपाय करून बघावा…

शेतीचा हंगाम बदलला की, पराळी जाळून शेत नवीन लागवडीसाठी सज्ज केलं जातं. पण, त्यामुळे शेतातला धूर मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये पसरून तिथं हवा खराब होते. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. याला केंद्रसरकारने आता एक उपाय सुचवला आहे.

Read More