Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance industry India: धक्कादायक! देशात 40 ते 50 कोटी नागरिकांकडे इन्शुरन्स कव्हर नाही; निम्मी वाहनेही विम्याविनाच

कोरोनामुळे भारतातल्या लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. जवळची एकही व्यक्ती कोरोनात दगावली नाही, असं कोणीही छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. प्रत्येकालाच महामारीची झळ बसली. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने अनेकांना चांगले उपचारही मिळाले नाही. अशा वेळी आरोग्य विमा कामाला आला असता.

Read More