Union Budget 2023: मीही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेय, बजेटपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे का म्हणाल्या?
काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मीही मध्यमवर्गीय कुटुंबातून आली असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजते, असं म्हटले होते. भारतामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती मध्यमवर्गीय गटामध्ये मोडते. या मध्यमवर्गीय गटाला बजेटकडून काय अपेक्षा आहेत? कर आणि महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        