Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Samman Nidhi: केंद्र सरकारची शेतकऱ्यांना भेट, PM किसान योजनेत 6 ऐवजी मिळणार 8 हजार रुपये!

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2023) केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना घेऊन येऊ शकते. अशी अपेक्षा आहे की सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये (PM Kisan Samman Nidhi) दरवर्षी मिळणारी रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवू शकते. संपूर्ण माहिती येथे वाचा...

Read More

PM Kisan Yojana: PM किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येईल! झटपट यादीत तुमचे नाव तपासा

PM किसान योजनेचा 13वा हप्ता: शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम मोदी पुढील आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan Samman Nidhi)13 वा हप्ता जारी करू शकतात. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

Read More

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 13 वा हप्ता लवकरच रिलीज होऊ शकतो

पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे. पण काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.

Read More

PM-Kisan Yojana : 'पीएम-किसान योजनेत' लाभार्थ्यांची संख्या वाढून 8.42 कोटी झाली – नरेंद्र सिंह तोमर

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar, Minister of Agriculture and Farmers Welfare) यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले की, प्रधानमंत्री-किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी झाली आहे.

Read More

PM Kisan Samman Nidhi: 13व्या हप्त्याचे 2000 रुपये या कागदपत्रांशिवाय मिळणार नाहीत

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. दर चार महिन्यांनी हप्ता असतो. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये थेट खात्यात वळते केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत.

Read More

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेण्यासाठी तुम्हीही आहात का अपात्र? जाणून घ्या

PM Kisan Yojna: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेणारे सात लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. आता या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आतापर्यंत २६ कोटींची वसुली झाली आहे. राज्यात सात लाखांहून अधिक शेतकरी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा गैरफायदा घेतला आहे. तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहात का जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More