आयुष्मान भारत योजना: आता 5 ऐवजी 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार; जाणून घ्या योजनेविषयी संपूर्ण माहिती
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेचे आरोग्य कवच 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये केले आहे. मात्र, याचा फायदा 70 वर्षांवरील सदस्यांनाच मिळणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More