राजकीय पक्षांकडे पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या
राजकीय पक्षांना विविध मार्गांनी पैसा मिळत असतो. प्रामुख्याने देणग्यांच्या माध्यमातून पक्षांना पैसा मिळतो. सद्यस्थितीत भारतात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
राजकीय पक्षांना विविध मार्गांनी पैसा मिळत असतो. प्रामुख्याने देणग्यांच्या माध्यमातून पक्षांना पैसा मिळतो. सद्यस्थितीत भारतात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे.
Read More400 तासांच्या अथक उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, यामुळे संपूर्ण चार धाम प्रकल्पावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Read Moreमुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, हा मार्ग लवकरच सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 18 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. मार्ग सुरू झाल्यानंतर भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल असेल.
Read Moreअवकाळी पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान, शासनाने ने दिले २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाईचे अश्वासन.
Read Moreयावर्षीच्या दिवाळी मोसमातील व्यापारसबंधीत जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Read Moreअभिनेता रणबीर कपूरची प्रमूख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ चित्रपट 1डिसेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी रणबीरसह इतर कलाकारांनी कोट्यावधी रुपये मानधन घेतले आहे. हा चित्रपट 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे.
Read Moreआरबीआयद्वारे अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यानंतरही बँकेचे व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील.
Read More2019 ते 2022 या कालावधीत सातत्याने सायबर सुरक्षा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये वाढ होत आहे. सुमारे 81% नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. फ्रेशरला किती पॅकेज मिळू शकते जाणून घ्या.
Read Moreदेशातील आघाडीच्या बँकांनी मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात जास्त कर्ज लेखा पुस्तकातून काढून टाकली आहेत. नुकतेच काही बड्या बँकांनी तिमाही निकाल जाहीर केले. त्यामधून कर्ज निर्लेखित (ऱ्हाइट ऑफ) केल्याची माहिती समोर आली.
Read MoreIndian Mobile Congress मध्ये मोबाईल आणि नेटवर्क क्षेत्रात भारताच्या संधीच्या शक्यता, शासकीय योजना, सरकारी धोरणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतातील दूरसंचार सेवा जगातील सर्वात स्वस्त राहावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात पुरवली जाणारी दूरसंचार सेवा इतर देशांच्या तुलनेत अधिक स्वस्त असल्याचा दावा देखील करण्यात आलाय.
Read Moreमागील काही वर्षांत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आयटी आणि अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रे मागे पडली असताना बँकांचा ताळेबंद मजबूत झाला आहे. या नफ्यातील फायदा कर्मचाऱ्यांना मिळावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांची आहे.
Read Moreइतर देशातून आपल्या देशात येणाऱ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी एका देशाने भारतासह आणखी देशातील पर्यटकांवर 1 हजार डॉलरचा टॅक्स लागू केला आहे.
Read More