Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Long-Term Financial Goal:अल्प बचत योजनांच्या मदतीने दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करा

Long-Term Financial Goal: सरकार बचत योजनांच्या माध्यमातून नागरिकांना बचतीची सवय लागावी म्हणून प्रयत्नशील आहे. पण या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून चांगला कॉर्पस फंड निर्माण करू शकतात.

Read More

FPO Scheme : सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाखांची मदत, तेव्हा 'या' आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा

PM Kisan FPO Scheme : नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभऱ्यातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळावी, हा यामगाचा उद्देश आहे.

Read More

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अटीमध्ये महत्वाचा बदल, जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय गोठ्यासाठी अनुदान दिले जाते. त्यातील एका महत्वाच्या अटीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Read More

Crop Insurance: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची का आहे? त्याचे फायदे काय आहेत?

Crop Insurance: भारतातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना वरदान ठरत आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान पीक विमा योजनेतून भरून निघू शकते.

Read More

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात परत मिळणार का गूड न्यूज ?

DA To Central Government Employees : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (DA)वाढ करण्याचा निर्णय सरकारने अलिकडेच घेतला होता. यासोबतच येत्या काही दिवसांमध्ये सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलै महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे.

Read More

Jan Dhan accounts record : जन-धन खात्यातली एकूण शिल्लक विक्रमी! तब्बल 50,000 कोटींची वाढ

Pradhan Mantri Jan Dhan accounts record : प्रधानमंत्री जन-धन योजनेतल्या खातेधारकांची संख्या वाढलीय. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये तर विक्रमी वाढ नोंदवण्यात आलीय. या योजनेअंतर्गत मूलभूत बॅंक खात्यांमधली एकूण शिल्लक तब्बल 50,000 कोटींनी वाढलीय. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षातली ही आकडेवारी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ती वाढलीय.

Read More

Top 10 Govt Saving Scheme: या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि चांगल्या रिटर्नसह टॅक्समध्ये सवलत मिळवा

Top Government Saving Scheme: सरकारद्वारे नागरिकांसाठी विविध बचत आणि गुंतवणूक योजना राबवल्या जात आहेत. या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या व्याजदरासह गुंतवणूकदारांना टॅक्समध्ये सवलत मिळू शकते.

Read More

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने महिन्याला 'इतकी' गुंतवणूक करा; 21 वर्षानंतर मिळतील 63 लाख रुपये

Sukanya Samriddhi Yojana: चालू वर्षांत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा आणि 21 वर्षांनंतर 63 लाख रुपये मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी जमा करा. मात्र त्यासाठी तुम्हाला मासिक किती रक्कम खात्यात भरावी लागेल, ते जाणून घ्या.

Read More

Aadhaar PPF linking : पीपीएफ-आधार लिंक आता अनिवार्य, अंतिम मुदत काय?

Aadhaar PPF linking : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) खातं बंद होण्याआधी ते तुम्हाला आधारशी (Aadhaar) जोडावं लागणार आहे. त्यासाठीची मुदतही सरकारनं ठरवून दिलीय. या मुदतीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमचं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचं खातं बंदही होऊ शकतं.

Read More

Crop Insurance Scheme in India: भारतात शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात कोणत्या योजना आहेत?

Crop Insurance Scheme in India: भारतातील लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटाला सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काही पीक विमा योजना राबवल्या जात आहेत.

Read More

PM Mudra Yojana 8 वर्षे पूर्ण; 41 कोटी लाभार्थ्यांना बँकांकडून 23.2 लाख कोटींचे कर्ज मंजूर

PM Mudra Yojna: प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) 8 एप्रिल, 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती, ज्यामुळे लघु व सूक्ष्म-उद्योजकांना (MSME) व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेला शनिवारी (दि. 8 एप्रिल) 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 8 वर्षांत मुद्रा योजनेचा 41 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे.

Read More

Crop Insurance Scheme : काय आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि तिचे फायदे

Benefits Of Crop Insurance For Indian Farmers : भारतीय अर्थव्यवस्था ही मुळत: शेतीवर अवलंबून आहे. मात्र आजही नैसर्गिक पध्दतीनेच शेती होत असल्याने, सतत बदलणाऱ्या ऋतू चक्रामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असते. आणि हे बघून शेतकरी हवालदिल होतो. यावर तोडगा म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना आणलेली आहे. जाणून घेऊया काय आहे ही योजना आणि कसा घेतला जातो या योजनेचा लाभ.

Read More