Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

PM Kisan Mandhan Yojana : जाणून घेऊया पीएम किसान मानधन योजनेविषयी

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) ही देखील अशीच एक योजना आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठी ही पेन्शन योजना आहे.

Read More

Attendance Allowance Scheme: मुलींना शाळेत जाण्यास प्रोत्साहन देणारी राज्य सरकारची उपस्थिती भत्ता योजना

Attendance Allowance Scheme:मुलींची प्राथमिक शाळेतील हजेरी वाढवून त्याचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्य शासन मुलींना ‘उपस्थित भत्ता योजना’ राबविते.या योजने नुसार इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या आदिवासी क्षेत्रातील दारियरेषेखालील सर्व मुली येतात. मात्र त्यांची शाळेतील उपस्थिती 17 % असणे अनिवार्य आहे.

Read More

PMGKAY : मार्च 2023 पर्यंत दर महिन्याला मिळणार 5 किलो मोफत धान्य, जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

एप्रिल 2020 मध्ये गरिबांसाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सरकार पुन्हा एकदा मार्च 2023 पर्यंत वाढवू शकते. सरकारने या योजनेचा विस्तार केल्यास 159 लाख टन गहू लागणार आहे.

Read More

Government Schemes : ‘या’ 5 योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांना देतात संरक्षण

भारतात खूप मर्यादित लोक आरोग्य विमा घेतात. दारिद्र्यरेषेखालील (BPL – Below the Poverty Line ) जीवन जगणाऱ्या लोकांकडे आरोग्य विम्याचा (Health Insurance) खर्च उचलण्यासाठी आर्थिक स्रोत नाही. बीपीएल कुटुंबांना वैद्यकीय संरक्षण देण्यासाठी, सरकारने अनेक आरोग्य विमा पॉलिसी सुरू केल्या आहेत.

Read More

Jijau Hostels Scheme: जाणून घ्या राज्य सरकारची महिलांसाठी जिजाऊ वसतिगृह योजना

Jijau Hostels Scheme:जिजाऊ वसतिगृहे महिला आणि बालविकास विभागामार्फत महिलांसाठी चालवण्यात येतात. या योजनेचा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना लाभ मिळावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अद्ययावत सुविधा जिजाऊ वसतिगृहात उपलब्ध आहेत.

Read More

Jijau Hostels Scheme: जाणून घ्या राज्य सरकारची महिलांसाठी जिजाऊ वसतिगृह योजना

Jijau Hostels Scheme:जिजाऊ वसतिगृहे महिला आणि बालविकास विभागामार्फत महिलांसाठी चालवण्यात येतात. या योजनेचा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना लाभ मिळावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अद्ययावत सुविधा जिजाऊ वसतिगृहात उपलब्ध आहेत.

Read More

Free Cycle Scheme : मोफत सायकल वाटप योजना, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

Free Cycle Scheme: पुरेशा सोयीसुविधांच्या अभावाने अनेक मुलीं शिक्षणापासून वंचित राहतात तसेच राज्यात गावोगावी अजूनही चांगले रस्ते नाहीत आणि वाहतुकीची हवी तेवढी साधने नाहीत या कारणांनी मुलींना घर ते शाळा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे राज्य सरकारने खेंड्यापाड्यावरील शाळकरी मुलींसाठी सायकल वाटप योजना राबवली आहे.

Read More

Maharashtra Government Scheme : जाणून घेऊया ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने’विषयी

सैनिकांच्या बलिदानाची भरपाई होऊ शकत नसली तरी, ज्यांनी देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या प्रयत्नांचा आदर आणि सलाम करणे हे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकारने ‘बाळासाहेब ठाकरे माझी सैनिक सन्मान योजना’ ('Balasaheb Thackeray Maji Sainik Sanman Yojana') सुरू केली आहे

Read More

Mahila Samridhi Yojana: महिला समृद्धी योजनेचा लाभ घ्या, बचत गटातून कर्ज मिळवा

महिलांच्या आर्थिक विकासासाठी असलेल्या या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येईल. कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे महिला समृद्धी योजना राबवली जाते. ही योजना इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी लागू आहे.

Read More

Horticulture Scheme: केंद्र सरकारचे फलोत्पादन विकास अभियान, 'या' बाबींसाठी मिळणार अर्थसहाय्य

देशातील फलोत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ही योजना सुरू केली आहे. सन 2005-06 साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

Read More

Horticulture Scheme: केंद्र सरकारचे फलोत्पादन विकास अभियान, 'या' बाबींसाठी मिळणार अर्थसहाय्य

देशातील फलोत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ही योजना सुरू केली आहे. सन 2005-06 साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

Read More