अटल पेन्शन योजना काय आहे? याचा तुम्हाला कसा मिळेल फायदा?
अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे दरमहिन्याला 5 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा कसा घेऊ शकता, याबाबत जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे दरमहिन्याला 5 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा कसा घेऊ शकता, याबाबत जाणून घ्या.
Read MoreSmall Saving Schemes: केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या गुंतवणूक योजनांमध्ये वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ झाली. तर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 13,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
Read Moreकर्ज मुक्त अभियानाबद्दल संपुर्ण माहिती जाणुन घेण्यासाठी खालील लेक वाचा.
Read MoreFixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.
Read MoreBachat Gat: नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथे महालक्ष्मी स्वयंसहायत्ता महिला समूहाच्या वतीने लोकरी पासून घोंगडी तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या समूहातील 11 महिला घोंगडीसह, आसनपट्ट्या, मफलर, जॅकेट, टॉवेलपट्टी तयार करुन विक्री करतात. या गटाला उमेद कडून राज्यभरातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
Read Moreविश्वकर्मा लोन बद्दल सविस्तर माहितीसाठी पुढील लेख वाचा.
Read MoreAgniveer योजने बद्दल सर्व काही पुढील लेखा मध्ये दिलेले आहे.
Read Moreसरकारी किमान शिल्लक शुल्क किती असावेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील लेक वाचा.
Read MoreRoDTEP बद्दल संपुर्ण माहितीसाठी पुढील लेक वाचा.
Read Moreआयुष्मान भव योजनेबद्दल माहिती जाणुन घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.
Read Moreमोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गृह कर्ज सबसीडी योजना सुरू करणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या लाखो लोकांना या योजनेचा फायदा मिळेल.
Read Moreयंदा पावसाने दडी मारली आहे. देशातील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नाही. अनेक भागांमध्ये दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीपाचे पिक देखील समाधानकारक निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेमार्फत आर्थिक मदत झाल्यास शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होऊ शकते.
Read More