PM Yojana News: पीएम किसान योजनेत लाभार्थ्यीचा मृत्यू झाल्यास, 2 हजार रूपयांच्या हप्त्यासाठी कोण असणार पात्र?
PM Yojana: पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होते. पण जर या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर यासाठी कोण असणार पात्र?
Read More