Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Maharashtra Gharkul Yojana: रमाई आवास योजनेसाठी 'असा' करा अर्ज!

Maharashtra Gharkul Yojana: महाराष्ट्रातील कोणताही नागरिक ज्याला रमाई आवास योजना 2023 चा लाभ घ्यायचा आहे आणि स्वतःचे घर मिळवायचे आहे, त्यांनी महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्‍हाला अर्ज करण्‍यासाठी, या योजनेच्‍या अधिकृत पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करण्‍यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे.

Read More

PM Kisan Subsidy: जर लाभार्थीचा मृत्यू झाला, तर 2 हजारच्या हप्त्यासाठी कोण असेल पात्र?

PM Kisan: जर एखादा शेतमालक पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला असेल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

PM Kisan Subsidy: जर लाभार्थीचा मृत्यू झाला, तर 2 हजारच्या हप्त्यासाठी कोण असेल पात्र?

PM Kisan: जर एखादा शेतमालक पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला असेल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Documents Required for Registration of Heirs on Agricultural Land: पहा, शेतजमीनवर वारस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Agricultural Land: ग्रामीण भागात शेतजमीनच्या मुळ मालकाच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जातात. थोडक्यात, मुळ मालकाने वारसदार म्हणून ज्या व्यक्तींच्या नावाची नोंद केली असेल, त्यांना वारसदार म्हणून जमिनीचा हक्क प्राप्त होतो. मात्र त्यांच्या वारसदारांना त्या जमीनवर वारसनोंदणी कशी करायची, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नसते, या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेवुयात.

Read More

Documents Required for Registration of Heirs on Agricultural Land: पहा, शेतजमीनवर वारस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Agricultural Land: ग्रामीण भागात शेतजमीनच्या मुळ मालकाच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जातात. थोडक्यात, मुळ मालकाने वारसदार म्हणून ज्या व्यक्तींच्या नावाची नोंद केली असेल, त्यांना वारसदार म्हणून जमिनीचा हक्क प्राप्त होतो. मात्र त्यांच्या वारसदारांना त्या जमीनवर वारसनोंदणी कशी करायची, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नसते, या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेवुयात.

Read More

PF interest: ईपीएफ व्याजाचे पैसे खात्यात कधी जमा होणार?

When will you get PF interest?: पीएफ व्याजाची रक्कम अजूनपर्यंत खात्यात जमा झालेली नाही. ईपीएफओचे सदस्य बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर सरकार जानेवारी अखेरपर्यंत पीएफवरील व्याजाचे पैसे हस्तांतरित होऊ शकतात, नेमका तपशील पुढे वाचा.

Read More

Flower Farming Subsidy Scheme: माहित करून घ्या, काय आहे फूल शेती अनुदान योजना?

Flower Farming Subsidy Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांना सलग शेतात फुल पिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

Flower Farming Subsidy Scheme: माहित करून घ्या, काय आहे फूल शेती अनुदान योजना?

Flower Farming Subsidy Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांना सलग शेतात फुल पिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

One Time Settlement Scheme: जाणून घ्या, महावितरणाची थकबाकी भरण्यासाठी वनटाइम सेटलमेंट योजनेस मान्यता

One Time Settlement Scheme: राज्यात वीजपुरवठा देयकांची थकबाकीची रक्कम सुमारे 13 हजार कोटी रूपये आहे. हा आकडा मोठा असून, महावितरण कंपनी आर्थिक संकटात अडकली आहे. त्यांचे हे संकट दूर करण्यासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांच्या थकबाकीवर ऊर्जा विभागाने ‘वनटाइम सेटलमेंट’ योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

जाणून घ्या, शेतकऱ्यांसाठी असलेली Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana!

Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, शेतकऱ्यांचा दुष्काळग्रस्त भाग या योजनेंतर्गत दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.

Read More

जाणून घ्या, शेतकऱ्यांसाठी असलेली Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana!

Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, शेतकऱ्यांचा दुष्काळग्रस्त भाग या योजनेंतर्गत दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.

Read More

Scheme of Govt: जाणून घ्या, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना बंद करून कोणती योजना सुरू करण्यात आली?

Scheme of Govt: राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (आरजीजीवीवाय) ही 2005 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना बंद करून, अशाच प्रकारची नवीन योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मुळ हेतू म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला वीजपुरवठा करणे हा आहे. या योजनेबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More