Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

PM Kisan Yojana : 1 एप्रिलपासून पीएम किसान योजनेतील पैसे वाढणार?

या अर्थसंकल्पात (Budget 2023) नोकरदारांना आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधीसाठीही (PM Kisan Samman Nidhi Yojana) एक आनंदाची बातमी आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

PM Kisan Yojana : 1 एप्रिलपासून पीएम किसान योजनेतील पैसे वाढणार?

या अर्थसंकल्पात (Budget 2023) नोकरदारांना आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधीसाठीही (PM Kisan Samman Nidhi Yojana) एक आनंदाची बातमी आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

Bandhkam Kamgar Kalyan Yojana: कोण घेऊ शकतो बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ? जाणून घ्या

Bandhkam Kamgar Kalyan Yojana: महाराष्‍ट्र बांधकाम विभागाने बांधकाम कामगार योजनेचे अधिकृत पोर्टल 18 एप्रिल 2020 रोजी सुरू केले होते. कोविड -19 च्या काळात या योजनेअंतर्गत, 12 लाखांहून अधिक मजुरांची नोंदणी झाली होती आणि त्यांना योजनेचा लाभ झाला होता.

Read More

PM Kisan Tractor Subsidy: जाणून घ्या, शासन देणार ‘या’ योजनेसाठी 50 टक्के अनुदान

Government Subsidy: शेतकऱ्यांना शेती करणे अधिक सोईस्कर व्हावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या हेतूने शासनाच्यावतीने 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' राबविण्यात आली आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

PM Kisan Tractor Subsidy: जाणून घ्या, शासन देणार ‘या’ योजनेसाठी 50 टक्के अनुदान

Government Subsidy: शेतकऱ्यांना शेती करणे अधिक सोईस्कर व्हावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या हेतूने शासनाच्यावतीने 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' राबविण्यात आली आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Government will Give Cashback: Bhim व Rupay UPI वर मिळणार कॅशबॅक, शासन 2600 कोटींचा करणार खर्च

Government will Give Cashback on use of BHIM UPI and Rupee cards: केंद्रसरकारने बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन 2600 कोटीं रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे. यासाठी युजर्सला BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे कमी किंमतीच्या व्यवहारांवर कॅशबॅक देण्यात येणार आहे. याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

Maharashtra Jalyukt Shivar Yojana: जाणून घ्या, महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजनेचे उद्दिष्टे!

Maharashtra Jalyukt Shivar Yojana: महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यापुढे राज्य दुष्काळग्रस्त राहणार नाही. हा असा प्रकल्प असून यामध्ये जलसंधारणासाठी विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. पाण्याची वाढती समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2016 रोजी सुरू केला.

Read More

Unemployment Allowance: जाणून घ्या, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट आणि बरेच काही..

Unemployment Allowance: महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत पात्र उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. 12वी व पदवीधर बेरोजगार युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

Maharashtra Gharkul Yojana: रमाई आवास योजनेसाठी 'असा' करा अर्ज!

Maharashtra Gharkul Yojana: महाराष्ट्रातील कोणताही नागरिक ज्याला रमाई आवास योजना 2023 चा लाभ घ्यायचा आहे आणि स्वतःचे घर मिळवायचे आहे, त्यांनी महाराष्ट्र घरकुल योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्‍हाला अर्ज करण्‍यासाठी, या योजनेच्‍या अधिकृत पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करण्‍यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे.

Read More

PM Kisan Subsidy: जर लाभार्थीचा मृत्यू झाला, तर 2 हजारच्या हप्त्यासाठी कोण असेल पात्र?

PM Kisan: जर एखादा शेतमालक पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला असेल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

PM Kisan Subsidy: जर लाभार्थीचा मृत्यू झाला, तर 2 हजारच्या हप्त्यासाठी कोण असेल पात्र?

PM Kisan: जर एखादा शेतमालक पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यांचा अचानक मृत्यू झाला असेल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Documents Required for Registration of Heirs on Agricultural Land: पहा, शेतजमीनवर वारस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Agricultural Land: ग्रामीण भागात शेतजमीनच्या मुळ मालकाच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जातात. थोडक्यात, मुळ मालकाने वारसदार म्हणून ज्या व्यक्तींच्या नावाची नोंद केली असेल, त्यांना वारसदार म्हणून जमिनीचा हक्क प्राप्त होतो. मात्र त्यांच्या वारसदारांना त्या जमीनवर वारसनोंदणी कशी करायची, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नसते, या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेवुयात.

Read More