Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Google Pay Loan: 'गुगल पे'मधून कर्ज मिळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Google Pay Loan: भारतातील छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या मागणीमुळे कर्जदार बँकेकडून कर्ज घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन गुगल पे ने किरकोळ व्यावसायिकांना 15,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

Read More

Apple Sale: ॲपल आणणार एकापेक्षा एक धमाकेदार प्रोडक्ट्स, Scary Fast Event मध्ये होणार लॉन्चिंग

या इवेंटमध्ये जगभरातील ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन नवनवीन तंत्रज्ञान असलेले ॲपलची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंतची ॲपलची मार्केटिंग रणनीती लक्षात घेता Apple Scary Fast Event मध्ये अपडेटेड मॅकबुक प्रो आणि iMac चे लॉन्चिंग केले जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

1000 Rs. Notes: एक हजाराच्या नोटा परत चलनात येणार का? जाणून घ्या RBI चे स्पष्टीकरण

याबद्दल सविस्तर माहिती देताना आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी चलनी नोटा पुरेशा प्रमाणात आहेत. 2000 हजारांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्यानंतर पैशांचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढतील अशी चर्चा सुरु होती. आरबीआयच्या या घोषणेनंतर या समस्येचे देखील निराकरण झाले आहे.

Read More

Realme आणि OnePlus कंपनी भारतातून गुंडाळणार गाशा; टीव्ही उत्पादन आणि विक्री करणार बंद

SMART TV Market: मूळच्या चीनमधील असलेल्या आणि अल्पावधीत भारतात प्रसिद्ध झालेल्या OnePlus आणि Realme इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी इथून पुढे भारतात टीव्हीचे उत्पादन आणि विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

L&T Finance: आरबीआयकडून एल अँड टी फायनान्सला अडीच कोटींचा दंड; काय आहे कारण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एल अँड टी फायनान्सला अडीच कोटींचा दंड ठोठावला आहे. नॉन बँकिंग फायनान्स कंपनीसाठीचे नियम न पाळल्यामुळे कंपनीला हा दंड करण्यात आला आहे. किरकोळ कर्जदारांसंबंधीची माहिती लपवल्याचेही पुढे आले आहे.

Read More

Kautilya Economic Conclave: व्याजदरात सवलत मिळण्याची शक्यता कमी - गव्हर्नर शक्तीकांत दास

Kautilya Economic Conclave: चलनविषयक धोरणामध्ये परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. त्यामुळे ते नेहमीच आव्हानात्मक असते. फेब्रुवारीपासून रेपो दरामध्ये वाढ किंवा घट केलेली नाही. त्यामुळे वाढत असलेला महागाई दर आता हळुहळू कमी होऊ लागला असल्याचे, शक्तीकांत दास यांनी सांगितले.

Read More

Laptop Import: लॅपटॉप, टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल; सरकारकडून आयात धोरणात बदल

केंद्र सरकारने लॅपटॉप आणि टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारने आयातीवर निर्बंध लागू केले होते. मात्र, टीका झाल्यानंतर आता धोरणात बदल केला आहे.

Read More

गुगलचा Pixel आता मेड इन इंडिया मिळणार, 2024 पासून Pixel 8 मॉडेलची होणार विक्री

Google Pixel: मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत गुगलच्या पिक्सेलच्या 8 या मॉडेलची निर्मिती करणार आहे. 2024 पासून भारतीय बनावटीचे हे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Read More

Wheat Prices: सणासुदीच्या तोंडावर गहू महागला; किंमती 8 महिन्यांच्या उच्चांकावर

मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने किरकोळ बाजारही किंमती वाढल्या आहेत. आयात गव्हावर शुल्क जास्त असल्याने मिल मालकांना असा गहू परवडत नाही. त्यामुळे सरकारला काही दिवसांतून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामांतील गहू बाहेर काढावा लागू शकतो. अन्यथा अन्नधान्य पदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Trident Group IT Raids: ट्रायडंट ग्रूपवर इन्कम टॅक्स विभागाच्या देशभर धाडी; कंपनीचे शेअर्स कोसळले

ट्रायडंट ग्रूपच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. टेक्सटाइल, पेपर, स्टेशनरी, केमिकल, पावर अशा विविध क्षेत्रांमध्ये ट्रायडंट ग्रूपचा व्यवसाय विस्तार आहे. या कंपनीचे मालक पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत.

Read More

Infosys dividend 2023: इन्फोसिसने लाभांशाचे केले वितरण, अक्षता मूर्ती यांना 138 कोटींचा फायदा

सध्या अक्षता मूर्ती या चर्चेत आहेत ते एका नव्या प्रकरणामुळे. अक्षता मूर्ती यांनी अलीकडेच लाभांशाच्या आधारे जवळपास 138 कोटी रुपये कमावले आहेत.होय तब्बल 138 कोटी! इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीत अक्षता यांचे केवळ 1.05% हिस्सेदारी आहे.

Read More

Air India Israel Flights : एयर इंडियाने इस्रायलला जाणारी विमाने केली रद्द, ग्राहकांना मिळणार रिफंड

Operation Ajay साठी एयर इंडियाच्या विमानांचा वापर केला जात आहे. युध्द सुरु झाल्यापासून एयर इंडियाने प्रवासी उड्डाणे बंद केली असली तरी इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी स्पेशल 2 उड्डाणे केली होती. पहिल्या उड्डाणात 212 प्रवासी तर दुसऱ्या फेरीत 235 प्रवाशांना एयर इंडियाने सुखरूप भारतात परत आणले आहे.

Read More